information
नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय प्रशासानच्या अखत्यारीतल्या मिनी रत्न (श्रेणी – 1) उपक्रम असलेली भारतीय अक्षय उर्जा विकास संस्था [Indian Renewable Energy Development Agency (IREDA – इरेडा)] आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी दि. 18 सप्टेंबर 2023 रोजी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. देशभरातल्या विविध प्रकारच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांकरता सह-कर्ज वितरण आणि कर्जाच्या समुहीकरणाला चालना […]
लोकसभा आणि राज्यातील विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षणाच्या बहुप्रतिक्षित विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने 18 सप्टेंबर रोजी मंजुरी दिली. संसदेच्या सुरू असलेल्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे.
‘ऑपरेशन सजग’, ही किनारपट्टी सुरक्षा रचनेतील सर्व भागधारकांचा समावेश असलेली कवायत, भारतीय तटरक्षक दलाने 18 सप्टेंबर 2023 रोजी पश्चिम किनारपट्टीवर राबवली. या कवायतीमुळे किनारपट्टी सुरक्षा यंत्रणेचे पुनर्प्रमाणीकरण करणे आणि समुद्रातील मच्छिमारांमध्ये जागरूकता निर्माण करणे सुलभ बनले. कवायती दरम्यान, समुद्रातील सर्व मासेमारी नौका, मालवाहू पडाव आणि सागरी नावांच्या कागदपत्रांची आणि क्रू पासची व्यापक तपासणी […]
संगीत, नाटक, शास्त्रीय गायन, लोककला आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलाकारांना संगीत नाटक अमृत पुरस्काराने उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते 84 कलाकारांना गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातील सात कलावंतांचा समावेश आहे . ताम्रपत्र ,शाल आणि प्रत्येकी एक लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे . या पुरस्कारासाठी राज्यातील सर्वाधिक सात कलाकारांची निवड करण्यात आली. लोककलेसाठी डॉक्टर […]
टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानातील तज्ञ आणि आयआयटी-कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांची सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली. देशात 5 – जी तंत्रज्ञान सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या तंत्रज्ञानांपैकी करंदीकर एक आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी दुसऱ्यांदा मराठी शास्त्रज्ञाची निवड झाली आहे. याआधी 1986 ते 1991 या काळात डॉक्टर वसंत गोवारीकर हे सचिव होते. […]
ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी एअर इंडियाने दिल्ली विमानतळावरील टर्मिनल तीन येथे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सेल्फ- बॅगेज ड्रॉप आणि सेल्फ-किऑस्क चेक इन सेवा सुरू केली आहे. ही सेवा उपलब्ध करणारी एअर इंडिया ही पहिली कंपनी आहे. सध्या ही सेवा ऑस्ट्रेलियाची विमानसेवा आणि भारतातील सर्व विमानसेवांसाठी उपलब्ध आहे. यामुळे आता एअर इंडियाच्या […]
जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांनी शतकापूर्वी जिथे विश्व भारतीची स्थापना केली त्या शांतीनिकेतन स्थळाला युनोस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील या स्थळाला जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी यासाठी भारताकडून पाठपुरावा सुरू होता. सौदी अरेबियात सुरू असलेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. […]
जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय 7 नोव्हेंबर इ.स. […]
जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय 7 नोव्हेंबर इ.स. 1965 रोजी […]
जकार्ता येथे 7 सप्टेंबर 2023 रोजी 20 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत (EAS) पंतप्रधान सहभागी झाले. आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी आसियान भागीदारांशी, आसियान-भारत शिखर परिषदेत, पंतप्रधानांनी विस्तृत चर्चा केली. हिंद-प्रशांत क्षेत्रातील आसियानच्या केंद्रस्थानाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. भारताच्या हिंद-प्रशांत महासागर पुढाकार […]