Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णयश

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णयश

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णयश

  • भारताच्यापुरुष आणि महिला बुद्धिबळ संघांनी  इतिहास रचला.
  • दोन्हीसंघांनी अफलातून कामगिरी करून 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.
  • भारताच्या पुरुष आणि महिला संघाने प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णयश मिळवले.
  • अंतिमफेरीत भारताच्या पुरुष संघाने स्लोव्हेनियावर, तर महिला संघाने अझरबैजान संघावर मात केली.
  • भारताच्यापुरुष संघाने यापूर्वी 2014 आणि 2022च्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
  • भारताच्यामहिला संघाने चेन्नईत झालेल्या 2022मधील स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.
  • करोनाकाळात 2020 आणि 2021मधील स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. यात पुरुष आणि महिला संघ एकत्रित करण्यात आले होते.त्यात 2022मधील स्पर्धेत भारतीय संघ रशियासह संयुक्त विजेता ठरला होता.
  • बुद्धिबळऑलिम्पियाडमध्ये एकाच वेळी दोन्ही स्पर्धा जिंकणारा भारत हा केवळ सातवा संघ ठरला आहे.
  • एकाचऑलिम्पियाडमध्ये दोन्ही सांघिक स्पर्धा जिंकण्याचा प्रसंग 2018 नंतर प्रथमच घडला.
  • 2018 मध्येचीनने हे यश मिळवले होते.
  • भारताचापुरुष संघ: आर. प्रज्ञानंद , पी. हरिकृष्णा, डी. गुकेश, विदित गुजराती, अर्जुन एरिगेसी
  • महिलासंघ: आर. वैशाली, तानिया सचदेव, डी. हरिका, वंतिका अगरवाल, दिव्या देशमुख

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *