Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

नवीन 17 जिल्ह्यांसह राजस्थान आता 50 जिल्ह्यांचे राज्य

  • Home
  • Current Affairs
  • नवीन 17 जिल्ह्यांसह राजस्थान आता 50 जिल्ह्यांचे राज्य

भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठे राज्य असल्याने राजस्थानात प्रशासकीय बळकटीकरणाची आवश्यकता अनेक वर्षांपासून केली जात आहे. जिल्हे मोठे असल्याने सर्व्हिस डिलिव्हरी कठीण होती आणि सामान्य नागरिकास जिल्हा मुख्यालयाकडे जाण्याकरिता सुद्धा अधिक वेळ लागत होता. नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाल्याने वेळ व स्त्रोतांची बचत होणार आहे आणि कामास नवीन चालना मिळेल व नवीन संधींची निर्मिती होईल.

नवीन 17 जिल्हे:-

अनुपगड , बालोतरा, ब्यावर ,डिग ,डिडवाना- कुचामन, दुदु, गंगापूर सिटी, जयपुर ग्रामीण, जोधपुर ग्रामीण, केकडी, कोटपुतली-बहरोड,  खैरथल- तिजारा, नीम का थाना, फलौदी, सलुंबर, सांचोर, शहापुरा.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *