● 38 वर्षांनंतर अंगोलाचे अध्यक्ष भारत दौऱ्यावर येत आहेत, हा ऐतिहासिक क्षण आहे.
● लॉरेन्को यांच्या या भेटीमुळे भारत-अंगोला संबंधांना नवी दिशा व गती मिळणार असून भारत-आफ्रिका भागीदारीही बळकट होईल.
● याच वर्षी, भारत-अंगोला राजनैतिक संबंधांचा 40वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. पण आमचे नाते त्यापेक्षा खूप जुने आणि दृढ आहे.
● अंगोलाच्या सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी भारताकडून 20 कोटी डॉलरचे संरक्षण सहाय्य मंजूर करण्यात आले.