Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

आशियाई एथलेटिक्स स्पर्धेत भारत तिसऱ्या स्थानी

  • Home
  • Current Affairs
  • आशियाई एथलेटिक्स स्पर्धेत भारत तिसऱ्या स्थानी
  • बँकॉक येथे पार पडलेल्या आशियाई एथलेटिक्स स्पर्धेत 6 सुवर्ण, 12 रौप्य, 9 कांस्य पदकांसह भारताने 27 पदके जिंकत पदकतालिकेत तिसरे स्थान पटकावले.
  • भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधी भारताने यजमानपद भूषविताना 2017 मध्ये भुवनेश्वर या ठिकाणी देखील 27 पदके जिंकली होती.
  • या स्पर्धेत जपानने 37 पदकांसह पहिले स्थान तर चीनने 22 पदकांसह दुसरे स्थान पटकावले.
  • भारतापेक्षा 2 सुवर्णपदक अधिक मिळवल्याने चीनने दुसरे स्थान काबीज केले आहे. एकूण पदके मात्र भरताने चीनच्या तुलनेत अधिक जिंकली आहेत.
  • भारताने या स्पर्धेत महिलांच्या गोळाफेक व चालण्याच्या 20 किलोमीटरमध्ये स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पदक जिंकले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *